Tuesday, 18 October 2011

डोळयातुन आसवं पडले की,

डोळयातुन आसवं पडले की,

ते आपले राहत नाही..


पण वाईट वाटतं याचचं की दुःख त्यासोबत वाहत नाही। 


देवाकडे काय मागावं हेच आपणास कळत नाही,


म्हणूनच बाकी सगळं मिळत असतं.


पण नेमकं जे हवं तेच मिळत नाही.

No comments:

Post a Comment