Thursday, 20 October 2011

वडील : अरे , एक काळ असा होता , की मी पाच रुपयांत किराणासामान , दूध , पाव आणि अंडी घेऊन यायचो ...

वडील : अरे , एक काळ असा होता , की मी पाच रुपयांत किराणासामान , दूध , पाव
आणि अंडी घेऊन यायचो ...

मुलगा : आता ते शक्य नाही , बाबा ! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय !!

No comments:

Post a Comment