चांगलि वस्तु, चांगलि व्यक्ति, चांगले दिवस यांची किंमत निघुन गेल्यावर समजते.
प्रेमानी जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड़ शब्द, हे वैभव ज्याच्या जवळ आहें, तोच खरा श्रीमंत... ...!!!!!!!!!!!
आठवणी सांभाळणे सोप्प असत,
कारन मनात त्या जपून ठेवता येतात,
पण क्षण सांभाळणे फार अवघड असत,
कारण क्षणांच्या आठवणी होतात.
No comments:
Post a Comment